Day: October 30, 2023
-
ग्रामीण वार्ता
सप्तखजरी वादक उद्यपाल महाराज यांनी पिंपरी येथे वासीयांना केले मंत्रमुग्ध
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर जय अंबे दुर्गा मंडळाच्या वतीने सप्त खंजिरी जनक सत्यपाल महाराज यांचे परम शिष्य इंजि. उदयपाल…
Read More » -
ग्रामीण वार्ता
निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे
चांदा ब्लास्ट चंद्रपूर कोषागार कार्यालयामार्फत, बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणा-या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी, दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची यादी बँकांना पाठविण्यात…
Read More » -
ग्रामीण वार्ता
जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक व्यापक करा – जिल्हाधिकारी विनय गौडा
चांदा ब्लास्ट शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात होऊ शकते. याकरीता शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली…
Read More » -
ग्रामीण वार्ता
कार्पेट निर्मिती केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
चांदा ब्लास्ट ‘चांदा ते बांदा’ या योजनेअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपुरद्वारे मूल येथील औद्योगिक वसाहतीत नवतेजस्विनी कार्पेट निर्मिती केंद्राचे बांधकाम…
Read More » -
ग्रामीण वार्ता
डॉ.पल्लवी टिपले विदर्भ कन्येची राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग झेप!
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे स्वप्न उंच भरारीचे आकाश कवेत घेण्याचे स्वप्नांना सत्यात उतरवण्याचे मातृत्व देण्याचे” नन्ही सी किंकारी “आई-वडिलांना…
Read More » -
ग्रामीण वार्ता
वर्षावास प्रवचन मालिका समारोपीय कार्यक्रम संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे. तथागत बुद्धाने त्या वेळी आपल्या जिवनातील ४५ वर्षे…
Read More » -
ग्रामीण वार्ता
ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडली गावातून होणार ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना, सर्व जातिय संघटना यांची बैठक धानोजे कुणबी समाज सभागृह येथे…
Read More » -
ग्रामीण वार्ता
स्टूडेंट फोरम ग्रुपच्या शिष्यवृत्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर स्टुडेंट फोरम ग्रुप कोरपना द्वारा आयोजित शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2023 मध्ये दिनांक 29…
Read More » -
ग्रामीण वार्ता
ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडली गावातून होणार ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना , सर्व जातिय संघटना यांची बैठक धानोजे कुणबी समाज…
Read More » -
ग्रामीण वार्ता
‘मन की बात’ मधून प्रधानमंत्री मोदीजींचा देशवासीयांना स्वदेशीचा आग्रह
चांदा ब्लास्ट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाचा कार्यक्रम राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सुचनावजा मार्गदर्शनात भाजपा ओबीसीमोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतिने दि. 29 ऑक्टोंबर रोजी मन की बात विश्वकर्मा के साथ या कार्यक्रमाच्या अनुशंगाने आयोजित केला होता. या कार्यक्रमास ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे, युवा नेते रघुवीर अहीर, भाजपा ओबीसी मोर्चाचे महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, प्रदीप किरमे, प्रा. रवी जोगी, मधुकर राऊत, मयुर भोकरे, सुरेश भाकरे, गौतम यादव, राम हरणे, बाळू कोलनकर, मुग्धा खांडे, संजय शर्मा, जितू शर्मा यांचेसह अनेकांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मा. पंतप्रधान मोदीजींनी आजच्या या संदेशात ‘वोकल फॉर लोकल या संकल्पनेवर भर देत स्वदेशी वस्तूंची खरेदी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे आवाहन केले. त्यांनी सणासुदीच्या काळात स्वदेशी निर्मित उत्पादनाच्या खरेदीवर भर देवून आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचे निर्वहण करण्याचे देशवासीयांना आवाहन केले. प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या संदेशाद्वारे महात्मा गाधीजींच्या जयंतीदिनी नवी दिल्ली येथे एकाच दुकानातून एकाच दिवशी सुमारे दीड करोड़ खादीच्या वस्त्रांची खरेदी करण्यात आल्याचे सांगत हे फार मोठे राष्ट्रहिताचे कार्य असल्याचे सांगीतले. 10 वर्षांपूर्वी 30 करोड रूपयांची खादीची खरेदी आज 1.25 लाख करोड रूपयांच्या आसपास पोहचली असल्याने याचा लाभ शहरांपासून तर गांवापर्यंतच्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहचला असल्याने विनकर, शेतकरी व या व्यवसायाशी निगडीत लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाल्याचे प्रधानमंत्र्यांनी आपल्या संभाषणाद्वारे सांगीतले. देशातील प्रत्येकांनी खरेदी करतांना स्वदेशी वस्तूंची खरेदी करण्याचा प्रण करावा असे आवाहन करून वोकल फॉर लोकल अभियानास लोकांचे समर्थन वाढत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. यामुळे देश आत्मनिर्भरते कडे वेगाने वाटचाल करण्यास समर्थ होईल असेही प्रधानमंत्री म्हणाले. ही खरेदी केवळ सणांपुरती मर्यादीत राहू नये अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी प्रधानमंत्री मोदीजींनी ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियांना अंतर्गत देशाच्या काना कोपन्यातून गोळा करण्यात आलेली पवित्र माती, अमृत कलशाद्वारा एकत्रित करण्यात आली असून विविध राज्य व प्रांतातून हा अमृत कलश यात्रेद्वारे दिल्लीत पोहचत असून या ठिकाणी विशाल भारताची ओळख म्हणून पवित्र अमृत वाटीकेचे निर्माण करण्यात येणार आहे असेही त्यांनी…
Read More »