नादोरा डफरे येथे बिरसा मुंडा पुतळ्याचे लोकार्पण
भगवान बिरसा मुंडा यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार.... खास. रामदास तडस
चांदा ब्लास्ट –
गणेश शेंडे देवळी
देवळी तालुक्यातील नादोरा डफरे येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती नादोरा डफरे च्या वतिने भगवान बिरसा मुंडा पाळ्याच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होते.
यावेळी खास. रामदास तडस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले तर अध्यक्षस्थांनी राजेश बकाने तसेच प्रमुख पाहुने म्हणून सरपंच आबिका कोचपटे ‘ उपसरपंच राजु इंगोले पोलिस पाटील प्रतिज्ञा वैघ, ग्रा.प.सदस्य वैभव डफरे, राजु अहल्ले, वर्षाताई बोटफोले, रूपालीताई दिघडे, वनिताताई कन्नाके, आंचल रंगारी आदिची प्रमुख उपस्थिती होती. राजू इंगोले यांनी सांगितले की. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेबर १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूल मध्ये झाले. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यामुळे तरुण वयातच त् त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्याच संघटन केलें अशिक्षित आदिवासीवर इग्रजाकडुन होणारा अत्याचार पाहुन इंग्रजांना धडा शिकवायचा विचार त्यांनी केला.. आणि इंग्रज सरकारच्या अन्याया विरुद्ध १८८५ साली लठा उभारला. तर यावेळी राजेश बकाने यांनी सांगितले की. नादोरा गावामध्ये विकासाच्या . दुष्टीकोनातू विकास कामाची लिस्ट आमच्याकडे उपसरपंच यांनी दिली दिली आहे. देवळी पासुन जवळ असलेल गाव विकासापासुन कोसोदूर राहील. एक सिंमेटचा रोड कमी बनला तरी चालते मात्र शेतात जाणारी पांधन माझ्या शेतकरी बांधवान साठी बनली पाहिजे. या दुष्टीने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांच्य अनेक समस्या आहे. शेतकर्या सारखा समाधानी माणूस नाही. पाऊस आला.अतिवृष्टी झाली गारपीठ झाले यामुळे शेतीचे नुकसान झाल तरी हसत राहणारा माणूस म्हणजे आमचा शेतकरी बांधव आहे.तो. शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने सुखी झाला पाहिजे. या दुष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे. आपल्या देशाचे सन्मानीय पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी पाच लाख रुपयांच आरोग्य कवच तुम्हाला दिल आहे. परंतु दुर्देव हे आहे. की. या ठिकाणी आम्ही आयुष्यमान भारत चा कॅप लावतो तेव्हा आपल्याला बैल सोडायचा असतो कोणाला कामाला जायच असत परंतू आपल्या आरोग्य ची काळजी आपण घेत नाही. आपल्याला पाच लाख रुपयांच कवच आपल्याला दिल आहे तसेच २ लाख अंजुन मिळणार आहे, तसेच पाच लाख रुपयांच आरोग्य कवच अर्थसंकल्प मध्ये १० लाख रुपये होणार आहे, ज जेव्हा आपली आई आजारी होते. परीवारील सदस्य आजारी होते. त्यावेळेस भलमोठ बील आपल्या समोर येत तेव्हा तुम्ही आमच्याकडे येतात बील कमी करा. त्यापेक्षा माझी नादोरा डफरेग्रामवासियां ना विनतीआहे की आपण आयुष्य मान भारत योजनेच कार्ड काढा. त्याशिवाय आपण आरोग्यांची काळजी घेतो तसेच शिक्षणाची सुध्दा काळजी घ्या आणि आणि शिक्षण अॅप्प आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा. आतापर्यन साडेसात हजार लोकांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून दिल आहे. .। तसेच उदघाटन प्रसंगी खास यांनी सांगितले की. या देशात इंग्रजाने दोडशे वर्ष राज्य केल आणि महान योद्धांनी त्यावेळी लढाई केली. त्यामध्ये होते एक बिरसा मुंडा इंग्रजाचा अत्याचार होतहोता आदिवासी च्या जमिनी इंग्रज आपल्या कबज्यात करत होते. अशा वेळेस भगवान बिरसा मुंडा नी क्रांती उभी केली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अहम भूमिका निभवली अशा या महान नेत्याला भारतरत्न मिळावा या दुष्टीने येणाऱ्या पार्लमेंट मध्ये बील आणण्याचा आपल्या सर्वाच्या वतिने लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करणार आहे. या देशाला स्वांतत्र मिळण्यासाठी फार हाल अपेष्ठा भोगाव्या लागल्या घरदार सुद्धा नाहिसे झाले. या आदिवासी समाजावर अन्याय होत होता. त्याला वाचा फोडण्याचे काम भगवान बिरसा मुंडा यांनी केलें आणि म्हणूनच या देशाचे प्रंतप्रधान नरेद्र मोदी नी त्या आदिवासी समाजाच्या झोपडीतल्या शेवटच्या आदिवासीला कसा न्याय मिळेल त्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. आणि स्वांतत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा या देशाच्या सर्व च्च नेतेपदी महामहिम राष्ट्रपती पदी आपल्या समाजाच्या आदिवासी महिला दौपर्दी मुमू हिला. बसविले. हे सर्व भारतीय जनता पार्टीच करू शकते दुसरा पक्ष करू शकत नाहीं. तसेच बंधूनो या देशाला स्वांतत्र्य होवून ७५ वर्ष झाले आणि ६० वर्ष कॉंग्रेस पक्षाच महाराष्ट्रात राज्य केल परंतू ६० वर्षाच्या कालावधीत जे क्रांग्रेस पक्ष करु शकला नाही.ते ९ वर्षाच्या कार्यकाळात या देशाच्या प्रंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या माध्यमातून झाले. संचालन पायल देशमुख तर आभार शालिक गेडाम यांनी मानले यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी उईके माला कन्नाके..