उसनेवारी चे पैसे मागितले च्या वादात हत्या

चांदा ब्लास्ट :मुन्ना खेडकर
बल्लारपूर-येथील विध्यानगर वॉर्ड पंचशील चौक येथे रात्रौ साडे दहा च्या दरम्यान उधारीचे पैसे मागितले म्हणून झालेला वादातवाद सोडविण्यासाठी करिता गेलेल्या दोघा पैंकी एकाचा मृत्यू व एक जखमी
पाचही आरोपी अटकेत,
चैतन्य समुद्रवार याची बहीण आकांक्षा हिने आरोपी शीतल रितीक गवई ला काही दिवसा अगोदर उसनेवारी ने पैसे दिले पैसे वापस करण्याची वेळ दिल्या नंतर ही पैसे परत नाही केल्याने आरोपी शीतल ला पैसे वापस मागितले त्यातशिवीगाळ करीत वाद झाला शीतल चा पती रितीक गवई याने पैसे मागितले म्हणून अशश्लील शिवीगाळ करीत झटापट करीत असल्याने मृतक ललित तोडसाम व जखमी अमोल देवगडे यांनी शीतल चा पती रितीक गवई याला समजवून पाठविले, रितीक ने त्याची आई आशा गवई हिला वाद झाल्याचे सांगितले तेव्हा आशा गवई हिने शेजारी राहणाऱ्या सौरभ खान याला घेऊन घटनास्थळी पोहचले व तुम्ही रितीक ला का मारले असे म्हणून पाचही आरोपीने संगमात करून काठी, दगड, नालीचे सिमेंट चे तुकडे यांनी मारले हाणामारीत मधात सोडवण्यासाठी गेलेल्या ललित तोडसाम याचा मृत्यू झाला आणि अमोल देवगडे हाजखमी झाला त्याला चंद्रपूर सरकारी दवाखान्यात नेले ,दिव्यांशु देवानंद जीवने(18)याचा मित्र चैतन्य समुद्रवार याची बहीण आकांक्षा हिने उधारीवर शीतल रितीक गवई ला पैसे दिले होते, यात मध्यस्थी गेलेला चा जीव गेला, आरोपी(1)रितीक भीमराव गवई(22),(2)सौराब खान हाजी अब्दूल सुभान खान(34),(3)आशा भीमराव गवई(45)(4)शीतल रितीक गवई(20)सर्व राहणार ग्रामीण रुग्णालय शांती नगर, बालाजी वॉर्ड बल्लारपूर(5)बंडू पांडुरंग नगराळे(47)रा, पंचशील चौक विध्यानगर वॉर्ड बल्लारपूर,सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील यांचा1मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे