ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण भागात उद्योजक निर्माण प्रक्रियेमध्ये वाणिज्य शाखेची भूमिका अतिशय महत्त्वाची – डॉ.अनिरुध्द गचके

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली, वाणिज्य विभाग द्वारे ऐक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली तर प्रमुख अतिथी तसेच वक्ते डॉ. अनिरुध्द गचके,वाणिज्य विभाग प्रमुख विनोद बडवाईक,डॉ.विजय पवार,डॉ.रागिणी पाटील, प्रा.मुकेश निखडे,होते. प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली यांनी विद्यार्थीन मध्ये स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या करीता त्याच्यामध्ये उद्योजक निर्माण व्हावे असे अध्यक्षीय भाषन केले. कार्यक्रमाचे वक्ते तसेच मार्गदर्शन डॉ. अनिरुध्द गचके यांनी वाणिज्य शाखा ही आताच्या काळा मघ्ये विद्यार्थांना चागल्या प्रकारे उद्योजक निर्माण करू शकतात.या ग्रामीण उद्योजकता या ऐक दिवसीय कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रफुल वैराळे यांनी संचालन केले.

तर आभार डॉ.पवार यांनी मानले. कार्यक्रमाला 77 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोदविला.या कार्यशाळेला प्राध्यापक, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये