ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरण तज्ज्ञ विजय मार्कंडेवार स्मृती पशूपक्ष्यांसाठी जलपात्र ठेवा अभियान यशस्वी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  सध्याचे उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पशुपक्ष्यांसाठी जलपात्र ठेवा अभियान राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. चंद्रपूरातील ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विजय मार्कंडेवार स्मृती सदर अभियान राबविण्यात आले आणि त्यास सदस्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे . परिषदेच्या व्हाट्सअप गृपवर केल्या गेलेल्या आवाहनास सदस्यांनी आपल्या घरासमोर प्रांगणात , रस्त्याच्या कडेला पाण्याची व्यवस्था केली अशा सदस्यांना राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने आँनलाईन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. उपक्रमाचे प्रेरक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना धन्यवाद दिले. अभियान राबविण्यात परिषदेचे सरचिटणीस ॲड.राजेंद्र जेनेकर, ,संजय तिळसमृतकर,सांगडी (आदिलाबाद), डॉ.श्रावण बानासुरे बल्लारपूर, श्री.सुभाष पावडे,गोंडपिपरी, श्री.मनोहर बोबडे,राजुरा यांचे सहकार्य मिळाले तर सन्मानपत्र ग्राफिक्ससेवा श्री.रितेश पिजदूरकर(मुल) यांनी सांभाळली.

    या अभियानात कु.वैष्णवी सूर , कु.नेहा सूर परसोडी ,

पांडुरंग शेंडे देवाडा,

केशवराव रासेकर पांढरपौनी,संतोष खाडे रा.पाचगाव , ऋग्वेद कोंडेकर ऊर्जानगर

,मनोहर गिरसावळे राजुरा

,गणेश मांडवकर मुल मुल,

डॉ.श्रावण बानासुरे ,सर्वेश बरडे रा.बामणी, वसंत ताजणे रा.मुल ,सौ.मंगला ताजणे . मोहनदास चोरे नागपूर,सौ.सुषमा विलास उगे रा.कोराडी ,सौ.लिलाबाई नवघरे सांगडी जि.आदिलाबाद,प्रभाकर नवघरे ,सौ.स्वाती भेदोडकर , कु.मोक्षा भेदोडकर,महेंद्र दोनोडे रा.राका ,कु.इशिता धर्मा गावंडे चंद्रपूर,चेतन ठाकरे आरमोरी,कु.यशश्री नवघरे सांगडी, उमंग वैद्य, भावे आस्वले, दियान ढुमणे, बाबाजी लेडांगे ,वेजगाव ,कु.वेदश्री गिरिश चवरडोल ,वेदव्यास चवरडोल आदिलाबाद, जीवनदास रासपल्ले रा.वेजगाव, छगन चोथले ,खुशाली चोथले ,सुरेंद्र चोथले परसोडी ,प्रणव मोरे , प्रांजली मोरे, श्रेयश जुनघरे ,विनायक सोयाम रा.पंचाळा ,सपना मनोहर पासपुते , वर्षा वैद्य ,अंशुल साळवे, विलास घुंगरुळकर,बंडूजी मोरे , सौ.जयश्री वराटे , विनायक साळवे बामणी बहिणाबाई जेऊरकर पांढरपौनी, गौरव देवाळकर , सौरव देवाळकर अंतरगाव, सारंग बन्सोड, सौ.ललीता भागवत, श्रीनिवास खाडे,मोहम्मद अकबर,रविंद्र वांढरे चुनाळा ,सुभाष पावडे रा.साईनगर,कु.आसावरी हिरादेवे ,कु.वैभवी हिरादेवे रा.बाखर्डी,मनोहर बोबडे,कु.तनिष्का रोशन चव्हाण ,कु.प्रगती जेनेकर राजुरा,ॲड.सारीका जेनेकर,कु.धर्वी गिरसावळे रा.राजुरा,सौ.वैशाली सुर्वे ,देवानंद लोडे , लटारु मत्ते रा.राजुरा,गोपिकाबाई लोडे रा.पिंपळगाव, मोहम्मद अ. खान राजुरा ,विभांशु हिरादेवे , ओम हिरादेवे कोरपणा,डिंपल कोटरंगे टेकाडी,प्रज्वल लेनगुरे,आतिश भोयर, आर्या अल्लीवार, कुणाल कावळे, अर्जुन नागोसे,ऋतुजा मोहुर्ले, साहिल मांदाडे,संदेश कावळे,चेतन लोनबले ,विर शेंडे, कु.राधीका चौधरी,कु.अर्चना गुरनुले , समृद्धी नागोसे चिमढा, रिंकेश राजु गोहणे ,चैतन्य अनिल लेनगुरे, आविष्कार गोहणे,देवगन ढोले टेकाडी, प्रदिप सुर्वे राजुरा, राजु हिवंज रा. वरोरा,सौ.स्वाती खाडे रा.पाचगाव,नरेश पाल,कु.सई गोखरे राजुरा,सौ.मिना धोटे,अन्वय धोटे नलफडी,रियान प्रविण गौरकार ,तेजल सुंचूवार बल्लारपूर,भावणा ठाकरे नागपूर अशा एकूण ९९ परिवारानी या मानवतावादी उपक्रमात सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये