Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चक येथील इसमावर बिबट्याच्या हल्ला

शेतात काम करण्याऱ्या मजुरांच्या मदतीने वाचला जीव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

आसोला चक येथिल इसमावर बिबट्याने हल्ला केला असता आजूबाजूच्या लोकांनी आरडा ओरड केल्याने त्याचा जीव वाचला.

सावली तालुक्यातील पाथरी बिटात येत असलेल्या आसोलाआसोला चक येथिल इसमावर बिबट्याने हल्ला केला असता आजूबाजूच्या लोकांनी आरडा ओरड केल्याने त्याचा जीव वाचला.

सावली तालुक्यातील पाथरी बिटात येत असलेल्या आसोला चक येथील श्रावण उस्टू मेश्राम (60) हे नेहमी प्रमाणे मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास आपल्या शेताकडे जात असताना अचानकपणे गावाशेजारीच बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला.हल्ला होताच तो ओरडला असता आजूबाजूच्या लोकांनी धावत येऊन आरडाओरड केली त्यामूळे बिबट जंगलाचा दिशेने पळाला व त्याचा जीव वाचला,या परिसरात नेहमीच गाई,बकऱ्या, कोंबड्या अशा जनावरांना वाघांनी मारण्याच्या घटना घडत असतात आता तर मानवी हल्यांची साखळीच सुरु झालेली दिसुन येत आहे,नुकतीच पालेबारसा येथे दुपारचा सुमारास घरात बिबट शिरून चार व्यक्तींना घायाळ केले होते यात बिबट्याला पकडण्यास वन विभागाने शर्तीचे प्रयत्न केले.

परंतु अति पावसाचां फायदा घेत बिबट्यालां जंगलात पडण्यात यश आले ही घटना ताजी असताना उसरपार गावजवळ काही नागरीकांना बिबट्याचे दर्शन घडु लागले व हि घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा आसोला चक येथील व्यक्तीवर बिबट्याचे हल्ला चढवून जखमी केले असता वारंवार होत असलेल्या मानवावरील वाघांचा हल्ल्याने परिसरातील नागरिकात कमालीची दहशत पसरलेली असून वाघांच्या बंदोबस्त करण्याची मांगणी नागरिकांनी केली आहे या घटनेची माहिती वनविभागास होताच विनोद धूर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली,एन. बी.पाटिल सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी पाथरी,के.एल.गोडसेलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाथरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारार्थ गडचिरोली येथे भरती करण्यात आले. चक येथील श्रावण उस्टू मेश्राम (60) हे नेहमी प्रमाणे मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास आपल्या शेताकडे जात असताना अचानकपणे गावाशेजारीच बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला.

हल्ला होताच तो ओरडला असता आजूबाजूच्या लोकांनी धावत येऊन आरडाओरड केली त्यामूळे बिबट जंगलाचा दिशेने पळाला व त्याचा जीव वाचला,या परिसरात नेहमीच गाई,बकऱ्या, कोंबड्या अशा जनावरांना वाघांनी मारण्याच्या घटना घडत असतात आता तर मानवी हल्यांची साखळीच सुरु झालेली दिसुन येत आहे,नुकतीच पालेबारसा येथे दुपारचा सुमारास घरात बिबट शिरून चार व्यक्तींना घायाळ केले होते यात बिबट्याला पकडण्यास वन विभागाने शर्तीचे प्रयत्न केले.

परंतु अति पावसाचां फायदा घेत बिबट्यालां जंगलात पडण्यात यश आले ही घटना ताजी असताना उसरपार गावजवळ काही नागरीकांना बिबट्याचे दर्शन घडु लागले व हि घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा आसोला चक येथील व्यक्तीवर बिबट्याचे हल्ला चढवून जखमी केले असता वारंवार होत असलेल्या मानवावरील वाघांचा हल्ल्याने परिसरातील नागरिकात कमालीची दहशत पसरलेली असून वाघांच्या बंदोबस्त करण्याची मांगणी नागरिकांनी केली आहे.

या घटनेची माहिती वनविभागास होताच विनोद धूर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली ,एन. बी.पाटिल सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी पाथरी,के.एल.गोडसेलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाथरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारार्थ गडचिरोली येथे भरती करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये