ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सर्व घटकांचे हित साधणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प – शेख जुम्मन रिजवी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या सरकारच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी संसदेत सादर केलेल्या आठव्या अर्थसंकल्पातून भारत विकासाचे सर्व उद्दिष्ट पूर्ण करेल, समाजातील शेतकरी, बेरोजगार नोकरदार, युवक व महिलांच्या आर्थिक उत्थानास समर्पित व कृषी, आरोग्य, वीज, पाणी, उद्योग व स्वयंरोजगार यासारख्या क्षेत्राला गतिशीलता देणारा व देशाला विकसित राष्ट्राच्या रांगेत बसविण्यास सक्षम करणारा हा अर्थसंकल्प असून या बजटात विशेष बारा लाख पर्यंत उत्पन्न कर मुक्त करून मध्यम वर्गाला मोठा लाभ देणारा असल्याची प्रतिक्रिया भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख जुम्मन रिजवी यांनी व्यक्त केली आहे.