ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लवकर तोडगा न निघाल्यास कंपनीच्या प्रवेश द्वारावर आंदोलन करण्याचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

    गडचांदूर स्थित माणिकगड सिमेंट कंपनीने 2022 मध्ये कंपनी लगत असलेल्या सुरेश आत्राम व त्याच्या वारसदारांनी सर्व्हे न २२१ / ३ च्या २हेक्टर १३ आर जमीनी चे पिक उद्धवस्त व जमीनीवर कंपनीच्या धुळीचे थर जमा झाल्याने शेती करणे कठीण झाल्याची बाब कंपनी व्यवस्थापनाच्या निर्देशास आल्याने कंपनीओहापोह न करता चोरी चोरी चुपके चुपके शेतकरी कुंटूबाशी संधान साधून दि ११ ऑगस्ट २०२२ ला नियम बाह्य करार करूण ८ शेतकऱ्यांना नुकसान मोबादला म्हणून बोबाबोंब न होऊ देता त्यांना दि १२/ ८/ २०२२ ला भारतीय स्टेट बॅकेचा धनाकर्ष (डि डी ) २८०००० दोन लक्ष अंशी हजाराचा रुपयाचा ८ लोकाना दिला व यापुढे तुम्हाला कोणत्याही मार्गाने नुकसान भरपाई मागणी करणार नाही म्हणून सर्वांच्या स्वाक्षरी घेत दिशाभुल केली कंपनी शेती दरवर्षी उद्धवस्त होत असताना वायु प्रदूषणामुळे शेती संकटात सापडले असताना मग कंपनी ने ठेकेदारामार्फत धुळी चे ढिगारे उचल केल पुन्हा २ वर्षात जैसे थे जमीनीवर धुळीचे कण जमा झाले शेतकरी त्रस्त व उत्पादणा पासून मुकला व आदिवासी कुटुंबाच्या बनावटी करारपत्र करूण दिशाभुल व फसवणूक कंपनी कडून केल्या जात असताना कंपनी सुरेश आत्राम यांच्याशी संपर्क करूण दिशाभुल व पैश्याचीआमीष देत संपर्क साधात असल्याची चर्चा गावात आहे मात्र गावकरी ३० – ३५ शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानी ने पंचनामे व माती परिक्षण करण्यात यावे प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी प्रादेशिक प्रदूषण अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली व लवकर तोडगा न निघाल्यास कंपनीच्या प्रवेश द्वारावर आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यानी दिला आहे सुरेश आत्राम अनिल मडावी सरपंच पुष्पाबाई दिनकर आत्राम इत्यादीने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व कंपनीवर कार्यवाही ची मागणी केली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये