भारत राष्ट्र समिति किनगाव येथे सभा व सदस्य नोदणी डाॅ. उमेश वावरे यानच्या नेतृत्वात दि. ६ जुनला किनगाव येथे हनुमान मंदिर परिसरात सभेचे आयोजन
हनुमानजीचे पुजन करून कार्यक्रमाला सुरवात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
कार्यक्रमाचा सुरवातीला 10 व12 वी मध्ये पास झालेला विघार्थि चा सत्कार करण्यात आला,
त्या नंतर गेला 75 वर्षात वेग वेगळा पक्षाचे सरकार आले तरी ही शेतकरी आत्महत्या करीत आहे, या मध्ये बद्दल घडवायाच्या असेल तर भारत राष्ट्र समिति पक्ष गेला 9 वर्षा पासून
तेंलगणा सरकार शेतकरा साठी कशे काम करते त्यानचा योजना कशा राबव त्यात या कडे शेकरानी लक्ष दिले पाहीजे, 9 वर्षात तेंलगणा मध्ये एक ही आत्महत्या नाही जे तेंलगणात
होऊ शकते त महाराष्ट्र का नाही डाॅ उमेश वावरे यानी आपला भाषणात सागितले,
किनगावात भारत राष्ट्र समिति या पक्षात सदस्य चांगला प्रतिसात
भेट आहे,
त्या वेळी अनेक मान्यवरानी मार्गदर्शन केले त्या प्रसंगी किनगाव चे संरपच नारायन,प, राऊत, विठ्ठलराव वानखेडे (उपसंरपंच),पदमाकर बोबडे (तंटामुक्ती अध्यक्ष) , रत्नदिप सुटे ( पोलीस पाटील) ,शरदभाऊ गाले, मनिष कांबळे, चालू आटे, केशवराव बालशराफ, सुरेश सयाम राजु सहाकाटे, अनिल उजवणे, दिवाकर वानखेडे, ज्ञानराव सातकर,चन्द्रकांत जिवने, धमप्रकाश जिवने, सुभाष झोंके, हनुमान वाघमारे, जितेन्द्र जिवने, अक्षय गाले, श्रीकांत मडावी,सतिश मोन्ढूले, तुकाराम रडके, धनराज कुमरे, कपिल सुटे, जितेन्द्र पानतावने, संतोष बावणे,सुभाष बावणे, विकास वानखेडे, विलास पोपटकर, भोला पाटील, रविन्द्र पाटील, उमेश पोपटकर, संदिप पाटील, नितिन गाठले, राहुल जिवणे, नत्थु तेलगे, गौतम शंभरकर, जिवन गाले, प्रदिप राऊत, गणेश बालशराफ, मंगेश साखरकर, गौतम सुटे, विलास वनखेडे, पुष्पा वानखेडे, वैशाली गाले, सौ,प्राजु सयाम, सौ,रेखा सहकाटे, सौ नलु मोरे, निलीमा रडके, सिमाताई वानखेडे, सुचिता रडके, सौ अशा बालशराफ, सौ माला राऊत, सौ जया मेडुले, शिवानी गाले, सुसेखा सुटे, करूना बाबुडकर, वर्षा मोरे संविता वाघमारे, वैशाली पोटकर, हे गावकरी उपस्थिति होते.