Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जय बजरंग बली चौक नाम फलकाचे अनावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            शहराच्या मुख्य मार्गावरील वन विभाग जवळील चौकास जय बजरंग बली चौक असे नामकरण करण्यात आले. चौकाच्या फलकाचे अनावर सामाजिक कार्यकर्ते दिलीप मांढरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते.

    जय बजरंग बली मित्रपरिवार समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन या चौकाचे जय बजरंग बली चौक असे नामकरण करून तसे फलक लावले. या फलकाचे अनावरण दिनांक २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता पार पडले. यावेळी जय बजरंग बली मित्र परिवाराचे अध्यक्ष उमेश शहा, उपाध्यक्ष राम चांदेकर, जिगर ठक्कर,रुपेश मांढरे,विनोद सातपुते, चंद्रशेखर मस्के, मंगेश बुरडकर, सुनील शेंडे, सचिन कुटेमाटे, वैभव दारव्हणकर, शुभम पचारे, ओम बुरेवार, रजत नागपुरे, पवन नागपुरे,स्वराज,गोपाल प्रा. कार्तिक लेडांगे, अंकुश नागपुरे, पवन हुरकट, रोहित ढवस, वैभव बेलेकर शिवम सक्सेना, सुनील पारशिवे,आशिष कार्लेकर, आकाश राऊत, रुपेश चहारे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये